सामाजिक

वटपौर्णिमेच्या पावण सणातुन वृक्षसंगोपन संवर्धनाचा संदेश समाजात रुळावा

Spread the love

 

मूर्तिजापूर: अनिल डाहेलकर

भारतीय संस्कृतीचा पाया हा काही अंशी तरी सणा तिवाराला घेवून असल्याचे पाहायला मिळतो . प्रत्येक पौर्णिमा चे ही वेगवेगळे महत्व आहेच तसेच भारतीय संस्कृतील प्रत्येक सण मौसम वातावरण अनुरुप असतात त्या त्या ऋतूंमधे प्रत्येक तिवार हा समाजास पोषकता देण्याचे काम करतो तर हरेक सणा पासुन भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे आणि वट पौर्णिमेचा हा सण वृक्षारोपण चा संवर्धनाचा सण व्हावा यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

मुर्तिजापूर येथील महिलांनी हा संदेश वटवृक्षाची पुजा करतांना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन गरजेचे असुन वटसावित्री पौर्णिमा हा सण वृक्षसंगोपन करुन साजरा करण्याचं प्रतिक ठरावं या करीता … महिलांनी वडाच्या झाडा बरोबरच ऊंबर , पिपळ , निंब आणि फळ झाडाचे वृक्षारोपण वट पौर्णिमा च्या निमित्ता ने या करीता महिलांनी पुढाकार घ्यावा असे मत या वेळी उपस्थित सौ.नंदिनी राऊत , सौ.लता घाडगे , सौ. रुपाली निमखंडे , सौ.कमला राऊत आणि कंजन काटकर या
महिलांनी बोलुन दाखविला .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close