अक्षय तृतिया व रमजान ईंद खिरखुर्मांची मेजवानी देऊन दाखविली समधर्म समभावना.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
जिव्हाळ्याची भिंन्त चँरेटेंबल स्ट्रस्ट घाटंजी गेल्या ६ वर्षापासुन न चुकता सुरू असलेली हि अविहरीत अन्नदान सेवा सुरूलअसून हिंन्दु धर्मांत व मुस्लिम धर्मांत अन्नदानाला खुप मोंठे दान समजल्या जाते.आणि तेचं अन्नदानाचे कार्य सुरज हेमके व सहकारी याचे हातुन होत आहे.’है ईश्वर है अल्लाह’ आमच्या हातुन हि सेवा घडऊन आणत असेल असे सूरज म्हणतात. अन्नदानाचे कार्य करत असतांना आम्ही जात ,धर्म,पंथ,या तिन्ही गोष्टीचा बाट आम्ही आमच्या सेवेस कधी लागु दिला नाही. समाजाच्या व धर्मांच्या पलिकडे आम्ही व आपण वसवलेली गोष्टी म्हणजे माणुसकी यांच माणुसकीला पुरावा ठेंउन गेल्या ६ वर्षापासुन आम्ही हि अन्नदान सेवा देत असतांना धर्म कुठल्याही असो आणि त्या धर्मांतील कुठल्याही सन असो त्या सनाला निराधार,मनोरूग्न,दिव्यांग ,गरजु या संपुर्ण घटकाला रूचकर मेंजवानी मिळालीचं पाहिजे वर्षांच्या ३६५ दिवसापासुन आम्हि न चुकता रक्ताचें पाणी करून स्वताहा स्वयंपाक बनऊन या सर्व घटकाना गेल्या ६ वर्षांपासुन हि सेवा देत आहो असाचं मुस्लिम धर्मातील रमजान ईंद व हिंन्दु धर्मांतील अक्षय तृतियांच्या दिनी खिरखुर्मांची मेंजवानी देण्यात आली व त्यात मिळालेला आनंद शब्दात सांगता येणारा नाही असी प्रतिक्रीया जिव्हाळा भिंन्त ट्रस्ट कार्यकर्ते नंम्र पणे सांगतात.