सामाजिक

नवीन सांझाची निर्मिती होऊन देखील तलाठी न मिळाल्याने जनतेची कामे खोळंबली

Spread the love
निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून निवेदना
लाखांदूर / प्रतिनिधी 
          लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचांणींचा विचार करता एका वर्षांपूर्वी कन्हाळगाव,मांदेड, खैरी/घर, जैतपुर आणि करांडला अशा नवीन ५ तलाठी साझांची निर्मिति करम्यात आली . पण एक वर्षाचा कालावधी उलटून देखील या पाच गावात तलाठी कार्यालय सुरू ना झाल्याने या पाच गावातील शेतकरी आणि नागरिकांना तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या पाचही ठिकाणी त्वरित तलाठी कार्यालय सुरू करावे आणि पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close