अभिनेत्री करिश्मा कपूर च्या त्या वक्तव्याने चित्रपट सुष्टीत खळबळ
पतीने मित्रांबरोबर झोपण्याचा दिला होता आदेश
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
चित्रपट सृष्टी नेहमी काही न काही कारणाने चर्चेत असते. कधी मी टू मुळे तर कधी अभिनेत्रीचे करण्यात आलेल्या शोषनामुळे . पण आता सिनेसृष्टी चर्चेत आली आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर च्या त्या वक्तव्यामुळे. करिश्मा कपूर ने जो गौप्यस्फोट केला आहे. त्यावरून सिनेसृष्टीतील लोक आणि उच्चभ्रू सोसायटीतील लोकांची मानसिकता किती खालच्या दर्जाची असते याचा प्रत्यय आला आहे.
करिश्मा कपूरने 2003 मध्ये दिल्लीतील व्यापारी संजय कपूरसोबत लग्न केलं. पण हा कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता. 13 वर्षांनंतर 2016 मध्ये तिने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला. दरम्यान त्याच्यासोबत अनेक भयानक घटना घडल्या, त्यापैकी काहींबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं होतं, मात्र काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. अभिषेकसोबतचे लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले.
करिश्मा कपूरने दिल्लीतील एका बिझनेसमनशी लग्न केले ज्याचा 2003 मध्ये घटस्फोट झाला होता. लग्नानंतर दोघांमधील भांडणाच्या बातम्या अनेकदा चर्चेत राहिल्या. करिश्मासोबत लग्न केल्यानंतरही संजय कपूरचे त्याच्या माजी पत्नीसोबत संबंध होते, अशीही बातमी होती.
