रावण दहन भारतात नाही तर काय श्रीलंकेत करू?____मयूर बिसेन
रावण दहन भारतात नाही तर काय श्रीलंकेत करू*?____मयूर बिसेन
नुक्तयाच जील्हाधिकारी कार्यलयातुन एक पत्रक काढ़न्यात आलेले आहे।
त्यात सांगितले आहे की रावन दहन करनारेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल।
या बाबतित हनुमान जन्मोत्सव समिती भंडारा चे अध्यक्ष मयूर बिसेन यानी प्रखर भूमिका घेतलेली आहे।
ते म्हनाले भारत ही सनातनी हिंदू धर्माची भूमि आहे। इथे वर्षानूवर्षे दसरा हा सन रावन दहन करुणच साजरा करण्यात येतों। दसरा हा सन अधर्मा वर धर्माचा विजय म्हणून आपल्या देशात प्रसिद्ध आहे।
या दिवशी रावन दहनाचे विशेष ऐतिहासिक महत्व आहे।। हे महत्व आम्ही संपुष्टात आनु देनार नाही।
रावण हे कुठल्या जाती धर्माचे आहेत याबद्दल आम्हाला काहिहि वक्त्यव्य करायचे नाही । प्रभु श्रीराम आमचे आराध्य दैवत आहेत आणि दसरा हा श्रीराम यांच्या परक्रमाचा उत्सव आहे। तो आम्ही दरवर्षी प्रमाने यावर्षी सुध्धा जल्लोशाने साजरा करू असे मयूर बिसेन यानी स्पष्ट केले।
समोर निवडनूक पाहुन कोणिही आमच्या या पारंपरिक सनात राजनीति करण्याचा प्रयत्न करू नये ,असेही त्यानी विरोधकाना बजावले।