ब्रेकिंग न्यूज

मायानगरीत भूस्खलनाची घटना ; जीवित हानी नाही 

Spread the love
मुंबई / नवप्रहार डेस्क

मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) परिसरात भूस्खलनाची घटना घडली. आ रात्री ९.५५ वाजता हिमालय सोसायटी, वाल्मिकी नगर, दातार कंपाऊंड आणि गोविंद नगर येथील झोपड्यांवर भूस्खलन झाली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून 10-12 झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या.

रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सध्या शोध मोहीम सुरू आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) नुसार, आतापर्यंत कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close