सामाजिक

आ.रणधीर सावरकर यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Spread the love

अकोला / प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाच्या निकालाने सत्याचा विजय झाला असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.
गेल्या तीन महिन्यापासून स्वतःला सुप्रीम पेठ कोर्टापेक्षा सुप्रीम समजणारे व सुप्रीम कोर्ट संदर्भात वेगवेगळे वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे नेते यांची यांच्या या निकालामुळे वर आले असेल असाही सवाल आमदार सावरकर यांनी करून न्यायालयाने भाजपा शिवसेना युतीच्या सरकारला च्या मंजुरी दिली आहे व लोकशाहीमध्ये अध्यक्षांना अधिकार दिल्याचे हीच निर्णयाचा स्वागत आमदार सावरकर यांनी केले आहे
जनादेशाचा अपमान करणारे, नैतिकता सोडून विरोध भास असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापना करून आपली नैतिकता व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिजांजली दिली होती आणि आता त्यांना नैतिकता व मोठमोठ्या गोष्टी आठवत असल्याचाही प्रतिक्रिया आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांनी व्यक्त केली
सत्याचा विजय होऊन भाजपा शिवसेना युती ही सर्वांना सोबत घेऊन काम करणारी सरकार असल्यामुळे व न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण विश्वास असून न्यायालयाचा आदेश सन्मान व सरकारी यंत्रणेचा सन्मान करणे हे कर्तव्य असल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रतिक्रिया देऊन अनिश्चितता निर्माण करणाऱ्या संजय राऊत सारख्या तत्त्वांना चपराकबसल्याची आमदार शर्मा यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या विकास कार्याला गेल्या 11 महिन्यापासून गती देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला कामाला पुन्हा गती देण्याचं काम होणार असल्याची प्रतिक्रिया व महाराष्ट्राचा विकास होऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वासाने महाराष्ट्र नंबर वन राज्य बनणार असा विश्वास आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केला.
लोकशाहीतील गोष्टीला न मानणारे व सभागृहात त सामना न करणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केली व सरकारच्या निर्णयाने राज्यातील विकास कामाला चालना मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला
लोकशाहीमध्ये संविधानाला महत्त्व असून भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला जनतेने विजयी केल्यानंतर सुद्धा जनादेशाचा अपमान करून विरोध असणाऱ्या तत्वांशी सत्तेसाठी तडजोड करणाऱ्या ठाकरे गटाला अंजन अंजन घालणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया आमदार वसंत खंडेलवाल यांनी व्यक्त केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close